
छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.24 – औरंगाबाद चे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामातंर करण्यात आलेले आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या या जिल्ह्यात त्यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज…