पंढरपुर शहर पोलीस ठाणे तसेच निर्भया पथक यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

पंढरपुर शहर पोलीस ठाणे तसेच निर्भया पथक यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस संकुल येथे महिला दिन उत्साहात साजरा मावळा ॲकेडमी व युनिक ॲकेडमी, रणझुंजार ॲकेडमीतील विद्यार्थिनींचा सत्कार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०३/२०२५- पोलीस संकुल पंढरपूर येथे महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केला होता. त्याअनुशंगाने या कार्यक्रमात महिलां विषयक नवीन कायद्यांची माहिती देण्यात आली तसेच महिला व विदयार्थिनींना…

Read More

महिलांनी न्यूनगंडावर मात करत स्वतःच्या कलागुणांना वाव द्यावा आणि सर्व क्षेत्रांत पुढे यावे-डॉ.मैत्रेयी केसकर

जागतिक महिला दिनानिमित्त क.भा.पा. महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न महिलांनी न्यूनगंडावर मात करून स्वतःच्या कलागुणांना वाव द्यावा आणि सर्व क्षेत्रांत पुढे यावे आर्थिक स्वायत्तता लाभलेल्या महिला स्वतःचा मानसिक, सामाजिक आणि शारीरिक विकास अधिक प्रभावीपणे करू शकतात-सौ.अश्विनी डोंबे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून…

Read More

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी : बापुसाहेब साठे

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी: बापुसाहेब साठे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत नागपुरातून केंद्रात सर्वप्रथम डॉ. केसकर हे पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री झाले होते. हा साधारणतः १९६० च्या आसपासचा कालखंड असावा. नंतर तब्बल २० वर्ष नागपुरातून कोणीही केंद्रात मंत्री म्हणून विराजमान झाले नव्हते. १९८० च्या जानेवारी महिन्यात जनता पक्षाची राजवट संपून पुन्हा एकदा…

Read More

कुसुमाग्रज केवळ कवी नव्हते तर ते शेतकरी, कामगार व समाजसेवक यांच्या भूमिकेतून साहित्य रचना करणारे युगप्रवर्तक – कवी धनंजय सोलंकर

लेखक आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत कवी धनंजय सोलंकर यांचे विशेष व्याख्यान संपन्न कुसुमाग्रज केवळ कवी नव्हते तर ते शेतकरी,कामगार आणि समाजसेवक यांच्या भूमिकेतून साहित्यरचना करणारे युगप्रवर्तक होते-कवी धनंजय सोलंकर साहित्य हे भावनांच्या अभिव्यक्तीचे माध्यम- डॉ.रमेश शिंदे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज: रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या साहित्यिक – सांस्कृतिक कार्यक्रमात…

Read More

लोककला व लोकगीते आणि मराठी भाषेचे जतन

लोककला व लोकगीते आणि मराठी भाषेचे जतन महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास साधारणतः इ.स.च्या सहाव्या -सातव्या शतकापासून सुरू होतो. लोककला हा सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्कार ‘लोककला’ म्हणून ओळखले जातात. विविध भागांत आपापल्या रूढी,परंपरेनुसार व धर्मश्रद्धे नुसार लोककलांची निर्मिती झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. यामध्ये प्रामुख्याने नृत्य, नाट्य, संगीत,शिल्प,वास्तुकला,चित्र,कारागिरी,हस्तकला, बहुरूपी, वस्त्रालंकरण, शोभालंकार,…

Read More

पंढरपूरात मनसेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पंढरपूरात मनसेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी शिवभक्तांना मिठाई वाटप,रिक्षा रॅलीने वेधले लक्ष पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर शहरात MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी…

Read More

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,उ.मा.का.दि.19 :- छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने बुधवार दि.19 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी प्र.विजया पांगरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अर्जुन भोसले,मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, तहसीलदार…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया – आमदार विनय कोरे

पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे शिवमय वातावरणात यशस्वी आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांना 395 व्या जयंतीनिमित्त तीन हजार शिवप्रेमींच्या पदयात्रेतून अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया – आमदार विनय कोरे पन्हाळगड शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याचा साक्षीदार – जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर,दि.19 (जिमाका) : सुमारे तीन हजार सहभागींच्या उपस्थितीमध्ये पन्हाळगडावर…

Read More

बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्तविशेष लेख बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या माध्यमातूनच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित झाले आहे. भाषा कुठून येते ?…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19- छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित या देशातून जुलमी मोघलाई नष्ट केली. कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले असे प्रतिपदान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय…

Read More
Back To Top