हिंदूंनी एक बोट दाबलं तर सरकार आलं,वज्रमूठ केली तर हिंदु राष्ट्र निश्चित- हिंदु जनजागृती समिती
हा तर हिंदूंच्या संघटित शक्तीचा विजय.. हिंदूंनी एक बोट दाबलं तर सरकार आलं; वज्रमूठ केली तर हिंदु राष्ट्र निश्चित- हिंदु जनजागृती समिती सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23.11.2024- लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी झालेली चूक सुधारून हिंदूंनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत मतदान केले.परिणामी राज्यात पुन्हा हिंदुत्ववादी सरकार सत्तास्थापन करत आहे. हा व्होट जिहादचा पराभव असून हिंदूंच्या संघटित शक्तीचाच…