
आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली- आ.प्रणिती शिंदे
शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला या दहा वर्षात सोलापूर ओस पडले – आमदार प्रणिती शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१९/०४/२०२४- शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती…