राजस्थानची औद्योगीक क्रांतीकडे वाटचाल होत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रायजिंग राजस्थान इंवेस्टमेंट समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती जयपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.9 –प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत देश विकसित राष्ट्र होत आहे.या विकासयात्रेत भारत संघ राज्याचा अविभाज्य घटक म्हणून राजस्थानही आपले योगदान देत आहे. राजस्थान चे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी रायजींग राजस्थान ग्लोबल इंवेस्टमेंट समिट चे केलेले आयोजन हे राजस्थानच्या औद्योगिक…

Read More

सोशल मीडियाचा वाढता प्रकोप जीवघेणा -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

सोशल मीडियाचा वाढता प्रकोप जीवघेणा आहे – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल ज्ञानप्रवाह न्यूज – सध्या सोशल मीडियाचा अतिवापर वाढत असून तो मानवी आरोग्यासाठी घातक ठरत आहे. एका सर्वेक्षणानुसार, सोशल मीडियाने लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत लोकांवर वर्चस्व गाजवले आहे, त्याशिवाय अनेकांना आपला दिवस सुरू करता येत नाही. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे केवळ शारीरिक आरोग्यावरच वाईट परिणाम होत नाहीत…

Read More
Back To Top