भारतीय संविधान हे संपूर्ण जगात समता,बंधुभाव,न्याय प्रस्थापित करण्यासाठी आदर्श संविधान – डॉ रावसाहेब पाटील

शिक्षण, आरोग्य आणि समान विकासाची जी संधी संविधान देत आहे त्याच्या प्रती जागरूकता निर्माण केली पाहिजे – डॉ रावसाहेब पाटील सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,२६ जानेवारी २०२५-कामती सोलापूर येथील श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संकुलात पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ रावसाहेब पाटील यांच्या हस्ते ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ८.३० वाजता ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य…

Read More

संविधान हे दीनदुबळ्या शक्तिहीन व्यक्तिंच्या हातातील शस्त्र : डॉ. रावसाहेब पाटील

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बार असोशिएशनच्या विद्यमाने भीम प्रतिष्ठान च्यावतीने ॲड प्रविणसिंह रजपूत व ॲड संजीव सदाफुले यांचा विधी भूषण उपाधिने गौरवः मानवी इतिहासात न्यायाचा विचार महावीर बुध्दांनी मांडला संविधान हे दीनदुबळ्या शक्तिहीन व्यक्तिंच्या हातातील शस्त्र : डॉ.रावसाहेब पाटील सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ जानेवारी २०२५ – परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिक सेवेतून प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करता येते.आजचे…

Read More

जैन समाजाची देशात ओळख निर्माण करून प्रतिष्ठा अस्मिता प्राप्त करून देण्याचे महत्वपूर्ण कार्य मुनी विद्यानंद महाराजांनी केले – डॉ रावसाहेब पाटील

आचार्य विद्यानंद : धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान या विषयावर पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ रावसाहेब पाटील यांचे व्याख्यान पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज- नुकतेच निगडी पुणे येथील भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट आयोजित युगपुरुष भगवान आदिनाथ आणि उपसर्गविजयी भगवान पार्श्वनाथ जिनबिंब पंचकल्याणक महामहोत्सव प्रसंगी विश्वधर्म प्रणेते आचार्य विद्यानंद महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आचार्य विद्यानंद : धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान…

Read More

विचित्र प्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे याचं कारण सर्वसामान्य माणूस या सर्व प्रक्रियेपासून दूर गेला आहे – तुषार गांधी

तुषार गांधींच्या हस्ते विशेषांक प्रकाशन,विचार संगोष्ठी व पुरस्कार वितरण संपन्न अब की बार चार सौ पार नव्हे तर संविधान होणार हद्दपार- तुषार गांधी सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०४/२०२४ – सर्वसामान्य माणूस पाच वर्षातून एकदा मतदान करतो आणि विसरून जातो. त्याच्या मताच्या बळावर राजकारणी कोट्यावधी रुपयाची माया जमवतात. विचित्र प्रकारचे राजकारण सध्या देशात सुरू आहे याचं कारण सर्वसामान्य…

Read More
Back To Top