महाराष्ट्र : 'एकतर तुम्ही राजकारणात राहा नाहीतर मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

[ad_1] मुंबईमध्ये पक्षतील कार्यकर्त्यांना संबोधित करीत उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना सांगितले की, कसे फडणवीसांनी त्यांना आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना जेल मध्ये टाकण्याचे षडयंत्र रचले होते. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजनीतिक विवाद सुरु आहे.     मुंबई : शिवसेना यूबीटीचे…

Read More

रेराने महाराष्ट्रात महत्त्वाचे नियम केले, आता बिल्डरांना सोसायटीच्या सर्व सुविधांची माहिती देणे आवश्यक आहे

[ad_1] महारेरा ने म्हणजे रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण ने घर खरेदी करणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केला आहे. ज्यामध्ये बिल्डरांना सोसायटीमध्ये उपलब्ध सुविधांची पूर्ण माहिती सेल अग्रीमेंट मध्ये द्यावी लागेल. बिल्डरांना सुविधांची तारीख स्पष्ट करावी लागेल. तसेच कोणत्याही बदलवासाठी रेराची परवानगी आवश्यक राहील. हा नियम पुढील सर्व प्रकल्पांना लागू होईल.   मुंबई : घर विकत घेणाऱ्यांच्या…

Read More

'आंतरजातीय लग्न मुलीनं केलं आहे की मुलानं यावर त्याची तीव्रता ठरते’- ब्लॉग

[ad_1] छत्रपती संभाजी नगरमध्ये ( आधीचं औरंगाबाद) मुलीनं केलेलं लग्न पसंत नव्हतं म्हणून काही दिवसांपूर्वी मुलीच्या वडील आणि भावानं तिच्या नवर्‍याची हत्या केली. या घटनेकडं मुख्यत्त्वे दोन दृष्टिकोनातून पाहिलं गेलं.   पहिला मुद्दा म्हणजे जातीयवादाचा. मुलगी बौद्ध आणि मुलगा गोंधळी समाजातील असल्यानं मुलीच्या घरच्यांना हे लग्न मान्य झालं नाही म्हणून त्याची हत्या केली.   डॉ….

Read More

महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

[ad_1] उत्तर-पूर्व राज्यांसह देशाच्या मध्य, पश्चिम आणि दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसात भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग बंद. नंदप्रयागच्या पार्थदीप आणि बाजपूरमध्ये सुमारे 10 तास वाहनांची वाहतूक ठप्प होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुमारे 1,200 भाविक आणि इतर लोक अडकून पडले होते.   हवामान खात्याने 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात अतिवृष्टीचा आणि 16 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा…

Read More

मुलांना बाहेर शिकायला पाठवायला भीती वाटेल', दिल्लीतल्या UPSC क्लासमध्ये प्राण गमावलेल्या मुलीच्या पालकांचा शोक

[ad_1] FB/TANYASON दिल्लीच्या राजेंद्र नगर भागातील राव आयएएस अॅकेडमीच्या तळघरात पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यात बिहारच्या औरंगाबादमधील तान्या सोनीचा समावेश आहे. सोमवारी दुपारी (30 जुलै) तिचा मृतदेह तिच्या मूळगावी पोहोचला तेव्हा कुटुंबीयच नाही तर शेजारच्या लोकांच्या डोळ्यांत पाणी होतं. संपूर्ण परिसरावरच शोककळा पसरली होती.   तान्याचे आजोबा गोपाल प्रसाद बाबू त्यांच्या घराबाहेर असलेल्या…

Read More

राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, आगामी विधानसभा मनसेसाठी अस्तित्वाची लढाई?

[ad_1] येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले लोक काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत. काहीही करून. अनेक लोक हसतील. मला काही हरकत नाही. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. आम्ही त्या तयारीला लागलो आहोत. त्यानंतर युती होईल का, किती जागा मिळतील हा विचार मनात आणू नका. आपण 225 ते 250 जागा लढवणार आहोत.”   लोकसभा…

Read More

पूजा खेडकर यांचे प्रशिक्षणार्थी IAS पद UPSC कडून रद्द, भविष्यात सर्व परीक्षा देण्यावरही बंदी

[ad_1] केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने पूजा खेडकरविरुद्ध कारवाई केली असून तिचे प्रशिक्षणार्थी IAS पद रद्द करण्यात आले आहे.त्याचबरोबर भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यास पूजा यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.   यूपीएससीने केलेल्या चौकशीत पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षा-2022च्या नियमांचा भंग केल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.   यूपीएससीने 19 जुलै 2024 रोजी एक…

Read More

यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद हिसकावून सर्व परीक्षांवर बंदी घातली

[ad_1] केंद्रीय लोकसेवा आयोगाने ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर मोठी कार्यवाही करत तिचे आयएएसचे पद हिसकावून घेतले आहे. आणि तिला भविष्यात सर्व परीक्षांवर बंदी घातली आहे. सदर माहिती खुद्द आयोगानेच दिली आहे.  पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी मध्ये चुकीच्या पद्धतीने आरक्षण घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  आयोगाने आज दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

आले तुफान किती जिद्द ना सोडली', ऐन पुरात गडचिरोलीचे तरुण पोलीस भरतीसाठी कसे पोहोचले?

[ad_1] जर तुम्ही सोशल मीडियावर असाल तर एव्हाना 'आले तुफान किती जिद्द ना सोडली' या गाण्यावरील रील्स तुम्ही पाहिल्या असतील. पण गडचिरोलीच्या तरुण-तरुणींसाठी हे गाणं खरोखरंच लागू होत आहे.जिद्द असेल तर अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकते असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय गडचिरोलीतील पोलीस भरतीच्या उमेदवारांनी दिला. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाल्यामुळे दळणवळण…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू

[ad_1] अकोल्यात मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेच्या काही तासांनंतर गाडी फोडणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. जय मालोकर असे या मयत तरुणाचे नाव आहे.  अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या अकोला जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्षांसह13 मनसे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे….

Read More
Back To Top