पालघर मध्ये मद्यधुंद व्यक्तीने कारने महिलेला धडक दिली, महिलेचा मृत्यू

[ad_1] पालघर जिल्ह्यात मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने कॉलेजच्या प्राध्यापक असलेल्या एका महिलेला धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आत्मजा कासट असे या मयत महिलेचे नाव आहे.या एका कॉलेज मध्ये प्राध्यापक होत्या आणि गुरुवारी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास काम आटोपून घरी जात असताना अर्नाळा सागरी पोलिस स्टेशन हद्दीत आरोपीने कारने धडक…

Read More

कोल्हापुरात कृष्णा नदी ओलांडणारा ट्रॅक्टर उलटला,7-8 जण वाहून गेले, तिघांचे मृतदेह सापडले

[ad_1] कोल्हापुरात कृष्णा नदी ओलांडणारा ट्रॅक्टर पाण्यात उलटून 7-8 जण वाहून गेले. तिघांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरु आहे. कोल्हापुरातील इचलकरंजी येथे शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावात  हा अपघात घडला.  कृष्णानदीला अनेक लोक ट्रॅक्टर मध्ये बसून नदी ओलांडत असताना ट्रॅक्टर नदीच्या मध्यभागी जाऊन पालटला त्यात बसलेले 7 ते 8 जण वाहून गेले.त्या पैकी तिघांचे मृतदेह…

Read More

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर विरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

[ad_1] महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे बदलण्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. याआधीही 7 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नामांतराच्या विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती.   आता औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबाद धारावी नावानेच कायम ओळखले…

Read More

केदारनाथमध्ये अडकलेल्या 61 यात्रेकरूंपैकी 51 जणांना विमानाने बाहेर काढण्यात आले-मोहन यादव

[ad_1] मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की राज्य सरकार ने गुरुवारी उत्तराखंडच्या अधिकारींच्या मदतीने राज्याच्या 51 लोकांना केदारनाथ मंदिर मधून विमान मार्गाने काढून रुद्रप्रयाग मध्ये सुरक्षित पोहचवले.   मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की राज्य सरकार ने गुरुवारी उत्तराखंडच्या अधिकारींच्या मदतीने राज्याच्या 51 लोकांना केदारनाथ मंदिर मधून विमान मार्गाने काढून रुद्रप्रयाग…

Read More

पुढील 10 दिवस महाराष्ट्रासह उत्तर भारतात पाऊस कोसळणार

[ad_1] सध्या देशात काही ठिकाणी पावसाचा उद्रेक सुरु असून काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सध्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडची परिस्थिती पाहता भारतीय हवामान विभागाने दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.  येत्या 10 दिवसांत महाराष्ट्रासह उत्तर भारतात जास्त पाऊसाची शक्यता वर्तवली जात आहे. ला निना हवामान पद्धतीमुळे, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात देशात…

Read More

गोंदिया मेडिकल कॉलेज आणि शासकीय रुग्णालयात उंदरांची दहशत, मांस कुरतडले

[ad_1]   महाराष्ट्रातील गोंदियामध्ये गोंदिया मेडिकल कॉलेज आणि जिल्हा हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणा समोर आला आहे. या सरकारी रुग्णालयांमध्ये उंदरांचा वावर वाढत आहे. उंदीर रुग्णालयाच्या आतील वॉर्डात पोहोचून दाखल झालेल्या रुग्णांचे ब्रेड, बिस्किटे आणि खाद्यपदार्थ खात आहेत. शेकडो उंदरांच्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात उंदीर शस्त्रक्रियेद्वारे काढलेले मांसाचे नमुने खातात जे प्लेट्समध्ये भरले होते…

Read More

स्वप्नील कुसळे अधिकारी होणार, रेल्वे देणार प्रमोशन, महाराष्ट्र सरकारकडून मिळणार एक कोटी रुपयांचे बक्षीस

[ad_1] नेमबाज स्वप्नील कुसळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवून देशाची शान वाढवली आहे. 28 वर्षीय स्वप्नीलने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तसेच स्वप्नीलने गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3…

Read More

Bank Holiday: या ऑगस्ट महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील जाणून घ्या यादी

[ad_1] ऑगस्ट महिन्यात, देशभरातील विविध झोनमध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही बँका एकूण 13 दिवस बंद राहतील. यामध्ये रविवार, राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. ऑगस्टमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातील, त्यामुळे बँका बंद राहतील. ऑगस्ट महिन्यात काही कामासाठी बँकेत जाणार असाल तर त्या दिवशी बँकेला सुट्टी आहे…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासीक वारसा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणारे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मुंबई,दि.1: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले म्हणजे केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे करेल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

आसामच्या वसतिगृहाच्या खोलीत सापडला दहावीच्या विद्यार्थ्याचा हातपाय बांधलेला मृतदेह

[ad_1] आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वसतिगृहातून एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. हा विद्यार्थी इयत्ता दहावीत शिकत होता.  वसतिगृहाच्या खोलीत गूढ परिस्थितीत मृतावस्थेत हा विद्यार्थी आढळून आला. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर ते घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. गमरीन मुकुट असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव असून तो लेखपाणी येथे…

Read More
Back To Top