मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना देशात फुले दाम्पत्यांनी केली- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे

मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना महाराष्ट्रात,देशात फुले दाम्पत्यांनी केली- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : – महिलांचे अधिकार म्हणजेच मानवी अधिकार आणि मानवी अधिकार म्हणजेच महिलांचे अधिकार आहेत आणि याची स्थापना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी त्याकाळी केली. संयुक्त राष्ट्रसंघ…

Read More

माढा येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न

माढा येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न आमदार अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून घेतला शिबिराचा लाभ आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८५ वा वाढदिवस…

Read More

स्व.बाबगोंडा भुजगोंडा पाटील : जैन समाजाचा कर्तबगार नेता..

स्व.बाबगोंडा भुजगोंडा पाटील : जैन समाजाचा कर्तबगार नेता.. आज १२डिसेंबर.. स्व. बाबगोंडा भुजगोंडा पाटील यांचा १३६ वा जन्मदिन..!त्यांच्या कर्तबगारीला सॅल्युट आणि स्मृतीस विनम्र अभिवादन ज्ञानप्रवाह न्यूज – समडोळी गावात चतुःसंघानं प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांना आचार्यपदावर आरुढ केलं हे समडोळीचे पहिले आगमरक्षक ऐतिहासिक कार्य आणि दुसरे याच गावच्या स्व.दादा पाटील घराण्यानं बाबगोंडा हा कर्तबगार पुत्र दिला ज्यांनी…

Read More

सुसंस्कृत,वंचितांच्या हक्कां साठी लढणारे व्यक्तिमत्त्व हरपले-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली सुसंस्कृत,वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व हरपले-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ – माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यात राजूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कै.पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण…

Read More

सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१२/२०२४ – जात,धर्म,प्रांत आणि भाषेपेक्षा देश श्रेष्ठ आहे.देशावर जर संकट आले तर सर्व भेदभाव विसरून सर्वांनी एकजुट झाले पाहिजे.आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहोत अशी प्रखर राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी देशात सामाजिक समता आणि…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा -राज्यपाल सी. पी राधाकृष्णन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा -राज्यपाल सी. पी राधाकृष्णन मुंबई, दि.०६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि…

Read More

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसेच्या वतीने मनसे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसेच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी गणेश पिंपळनेरकर,…

Read More

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय वारसा:रिपब्लिकन ऐक्य – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय वारसा : रिपब्लिकन ऐक्य – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.यंदा 68 वा महापरिनिर्वानदिन असुन दरवर्षी प्रमाणे यंदाही महापरिनिर्वाणदिनी देशभरातुन आंबेडकरी जनता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यास चैत्यभुमी येथे कोटी कोटी संख्येने उपस्थित राहिल. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर अजुन 15 ते 20 वर्षे आपल्यात…

Read More

गॅस घोटाळा- अँडरसनला कोणी पाठवले परदेशात ?- सत्येंद्र जैन

गॅस घोटाळा- अँडरसनला कोणी पाठवले परदेशात ?लेखक – सत्येंद्र जैन, स्तंभलेखक भोपाळ/ज्ञानप्रवाह न्यूज –2-3 डिसेंबर 1984 ची ती काळोखी रात्र जगाच्या इतिहासातील सर्वात भयंकर औद्योगिक शोकांतिका घेऊन आली होती रोजी मरण पावला. सरकारने हा आकडा स्वीकारला असून, एकट्या मध्य प्रदेश सरकारच्या नोंदीमध्ये हजारो मोकाट जनावरांचा मृत्यू झाला आहे.भूगर्भातील पाणी अजूनही विषारी आहे. या विषारी मिथाइल…

Read More

सनातन संस्थेचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांनी घेतलेले हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ आली -प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज

गोवा येथे प.पू.स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृत महोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न सनातन संस्थेचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांनी घेतलेले हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ आली – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज पर्वरी गोवा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ३०/११/२०२४- २५ वर्षांपूर्वी हिंदु शब्दही उच्चारणे अत्यंत कठिण होते; त्या काळात गोव्यात स्थापन झालेल्या सनातन संस्थेच्या संस्थापक…

Read More
Back To Top