अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा,उद्योगांना प्रक्रिया केलेलेच पाणी द्या,वन आणि इतर परवानग्यांना गती द्या- देवेंद्र फडणवीस

एमएमआर क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा,उद्योगांना प्रक्रिया केलेलेच पाणी द्या,वन आणि इतर परवानग्यांना गती द्या- देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश मुंबई,दि.२७ : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी या क्षेत्रातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत.महसूल व वन विभागाने यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया टाईमलाईन…

Read More

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्या साठी उपाययोजना-वनमंत्री गणेश नाईक

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना – वनमंत्री गणेश नाईक मुंबई,दि.१४/०१/२०२५ – वन्यप्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे.यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, अशी माहिती…

Read More
Back To Top