हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम – खा.प्रणिती शिंदे

अमेरिकेने भारताच्या आयातीवर 26% शुल्क लावले हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम – खा.प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज- अमेरिकेने भारताच्या आयातीवर 26% शुल्क लावले असून हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम आहे.या विरोधात सोलापूरच्या खा.प्रणिती शिंदे सह काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांचे संसद भवन समोर निदर्शने आंदोलन केली….

Read More

५१ घरकुलांचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

५१ घरकुलांचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन माढा/ज्ञानप्रवाह न्यूज – माढा तालुक्यातील मौजे जाधववाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या ५१ घरकुलांचे भूमिपूजन माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेमधून नवीन घराचे स्वप्न पूर्ण होत आहे ही आनंदाची बाब आहे. ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांनी…

Read More

खा.प्रणिती शिंदे यांनी केली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेशनकार्ड धारकांसाठी ही मागणी

महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा, बायोमेट्रिक रेशन कार्डधारकांना ऑफलाईन धान्य द्यावे तसेच धान्य मिळत नसलेल्या रेशन कार्डधारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करून धान्य देण्यात यावे खा.प्रणिती शिंदे यांनी केली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०३/२०२५ – केंद्रात सरकार बदलल्यापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा उद्दिष्टापेक्षा…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे 22 हजार कोटी वितरीत

नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 3 हजार रुपये वाढून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी आता 15 हजारांचा सन्मान निधी पीएम किसान सन्मान योजनेच्या 19 वा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे 22 हजार कोटी वितरीत राज्यातील शेतकरी कुटुंबांना पीएम किसान सन्मान…

Read More

लोककला व लोकगीते आणि मराठी भाषेचे जतन

लोककला व लोकगीते आणि मराठी भाषेचे जतन महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास साधारणतः इ.स.च्या सहाव्या -सातव्या शतकापासून सुरू होतो. लोककला हा सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्कार ‘लोककला’ म्हणून ओळखले जातात. विविध भागांत आपापल्या रूढी,परंपरेनुसार व धर्मश्रद्धे नुसार लोककलांची निर्मिती झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. यामध्ये प्रामुख्याने नृत्य, नाट्य, संगीत,शिल्प,वास्तुकला,चित्र,कारागिरी,हस्तकला, बहुरूपी, वस्त्रालंकरण, शोभालंकार,…

Read More

महाराष्ट्रातील मुला-मुलींना चांगला रोजगार मिळावा हा शासनाचा उद्देश-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्रातील मुला-मुलींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे हा शासनाचा उद्देश-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा दरवर्षी ५ हजार प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य- मंगलप्रभात लोढा पुणे/जि.मा.का. :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औेंध येथे आयोजित नवनियुक्त शिल्पनिदेशकांच्या प्रशिक्षणाचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या…

Read More

सकारात्मकता आणि स्वतःशी स्पर्धा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले मंत्र महत्त्वाचे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपल्या मनातील भितीवर आपण विजय मिळवू शकलो तर आपल्याला कुठल्याच गोष्टी विचलित करू शकत नाहीत – पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मकता आणि स्वतःशी स्पर्धा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले मंत्र महत्त्वाचे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा २०२५ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसोबत पाहिला व…

Read More

ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्याने शहरातून बाहेर पडण्यास लागणारा वेळ होणार कमी – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित एक्सप्रेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने मागवल्या निविदा ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्याने शहरातून बाहेर पडण्यास लागणारा वेळ होणार कमी -खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ठाणे/ज्ञानप्रवाह न्यूज – बदलापूर,अंबरनाथपासून ते कल्याण डोंबिवलीपर्यंतच्या वाहनचालकांना शहरांतर्गत प्रवास टाळून थेट नवी मुंबई, मुंबईचा प्रवास करता यावा असे स्वप्न…

Read More

आचार्य विद्यासागरजींनी भारतीय भाषा संवर्धनावर, देशाचा अभिमान जगभर पसरवण्यावर आणि देशाची ओळख india ऐवजी भारत ने करून देण्यावर भर दिला-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे आचार्य श्री विद्यासागर जी महाराजांच्या पहिल्या समाधी स्मृती महोत्सवाला आणि श्री १००८ सिद्धचक्र विधान विश्व शांती महायज्ञाला उपस्थिती लावली आचार्य श्री विद्यासागर जी महाराज एक महान पुरुष होते, त्यांनी एक नवीन विचार आणि एक नवीन युग सुरू केले आचार्य विद्यासागरजींच्या शरीराचा प्रत्येक कण आणि…

Read More

डिजिटल भारत योजनेंतर्गत जमीन मालकीचा हक्क देणाऱ्या मालमत्ता कार्ड वाटप मोहिम महाशुभारंभ– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

डिजिटल भारत योजनेंतर्गत २७ तारखेला जमीन मालकीचा हक्क देणाऱ्या मालमत्ता कार्ड वाटप मोहिमेचा महाशुभारंभ – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती राज्यातील ३० जिल्ह्यात सुमारे ३० हजार ५१५ गावांमधील जनतेला होणार लाभ,नावावर जमीन झाल्याने बँकातील पतही उंचावणार नागपूर,दि.December 25,2024 : राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठाणात आपल्या वाडवडिलोपार्जित…

Read More
Back To Top