पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदार संघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध
पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे :…