अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – प्रमोद कातकर भीम आर्मी चंद्रपूर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्या प्रकरणी भीम आर्मीतर्फे तीव्र निषेध आंदोलन अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा -प्रमोद कातकर जिल्हा उपाध्यक्ष,भीम आर्मी चंद्रपूर चंद्रपूर कोठारी,दि २०/१२/२०२४ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्याद्वारे लिखित भारतीय संविधान हे केवळ एका विशिष्ट जातीधर्मासाठी नसून ते या देशातील सर्व भारतीयांसाठी आहे.बाबासाहेबांच्या…

Read More

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज

सामाजिक बांधिलकीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश… पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मागील काही वर्षांपासून वृक्षारोपणाचा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास दोनशेहून अधिक वृक्षांची लागवड करून जतन व संवर्धन केली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड,पिंपळ,कदंब,चिंच, बहावा,जांभूळ,करंज,लिंब,आंबा,बकुळ, उंबर, रेन ट्री इत्यादी लागवड करण्यात आली…

Read More

या षडयंत्राच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे : आमदार प्रणिती शिंदे

या षडयंत्राच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे : आमदार प्रणिती शिंदे संविधानाच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही : आमदार प्रणिती शिंदे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,१४/०४/२०२४- काही विचारसरणीचे लोक आणि पक्ष आज संविधान बदलण्याचे भाष्य करत आहेत.मात्र संविधानाच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही.त्यामुळे डॉ.बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर आपल्या देशात संविधान बदलण्याचे जे षडयंत्र…

Read More
Back To Top