सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१२/२०२४ – जात,धर्म,प्रांत आणि भाषेपेक्षा देश श्रेष्ठ आहे.देशावर जर संकट आले तर सर्व भेदभाव विसरून सर्वांनी एकजुट झाले पाहिजे.आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहोत अशी प्रखर राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी देशात सामाजिक समता आणि…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा -राज्यपाल सी. पी राधाकृष्णन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा -राज्यपाल सी. पी राधाकृष्णन मुंबई, दि.०६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि…

Read More

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसेच्या वतीने मनसे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसेच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी गणेश पिंपळनेरकर,…

Read More

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्यांचे नियोजन व स्लिपर कोचचे डबे वाढवावे – खासदार प्रणिती शिंदे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्यांचे नियोजन व स्लिपर कोचचे डबे वाढवावे रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज-विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 06 डिसेंबर रोजी दरवर्षी हजारो भिमसैनिक ऊर्जा भुमी, चैत्यभुमी येथे डॉ.बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी जात असतात. भारतीय रेल्वे विभागाच्या वतीने दरवर्षी सोलापूर येथून विशेष गाड्या सोडल्या जातात….

Read More
Back To Top