पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदार संघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे :…

Read More

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.त्या त्या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हा नियोजन सभागृहात हा आढावा घेण्यात आला. महावितरणचे सह व्यवस्थापक राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक…

Read More

संशोधन,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रेसर महाविद्यालये विद्यापीठांचा दर्जा वाढवतात- कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर

संशोधन,क्रीडा व क्षेत्रातील अग्रेसर महाविद्यालये विद्यापीठांचा दर्जा वाढवतात- कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज– गुरुशिवाय आयुष्याला आकार नाही.गुरुची भूमिका ही शिष्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेला विकास आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.चांगल्या महाविद्यालयांमुळे विद्यापीठाचा दर्जा उंचावत असतो.संशोधन,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारी महाविद्यालये विद्यापीठांचा नावलौकिक वाढवत असतात.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

Read More

सोलापूरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त

सोलापूर शहरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०३/२०२४ –सोलापूर शहरात गांजा या अंमली पदार्थांचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोसई अल्फाज शेख यांना दि.२६/०३/२०२४ रोजी गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,अजित सुखदेव जगताप, सध्या स्वराज विहार, सोलापूर येथे राहत असुन तो तेथील घरातुन तसेच त्याचे…

Read More

सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीसाठी मिलिंद शहा दाम्पत्याचा मोठा हातभार

गोपाळ रावसाहेब भोसले यांनी डॉ राजेंद्र शहा यांच्या स्मरणार्थ सिमेंटची पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून दिली सरकोली/ ज्ञानप्रवाह न्यूज – सरकोली ता.पंढरपूर येथील पर्यटन स्थळ निर्मिती मध्ये वृक्षारोपणास पाणीपुरवठा करण्यासाठी सरकोलीचे शेतकरी मिलिंद शहा यांनी डॉ राजेंद्र शहा व डॉ स्नेहल शहा यांच्या स्मरणार्थ डॉ स्नेहराज शहा पाणीपुरवठा योजना पाईपलाईन साठी यापूर्वी 35 हजार रुपये दिले…

Read More

आम्ही विरोध केल्यामुळे त्यांनी आम्हाला महायुतीत ठेवायचं किंवा नाही ठेवायचा हा त्यांचा प्रश्न – आमदार बच्चू कडू

भाजप कडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर अमरावती – भाजप कडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून देशातील विविध राज्यांचे उमेदवार जाहीर करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील फक्त एका जागेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली. खासदार नवनीत राणा देशभरात भाजपकडून यादी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली…

Read More

माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पुढील रणनीतीसाठी पंढरपुरात महत्वपूर्ण बैठक

माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पंढरपुरात शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार आणि पुढील रणनिती आखण्याबाबत पंढरपुरात दि.२९ मार्च रोजी सकाळी ठीक ११ वाजता महावीर नगर हॉटेल विठ्ठल इन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना नेते विनायक राऊत,शिवसेना नेते सुनील प्रभू ,शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर…

Read More

एनसीसीएफ आणि नाफेडला साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यां कडून 5 लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

एनसीसीएफ आणि नाफेडला साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यांकडून 5 लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश नवी दिल्ली / PIB Mumbai,26 मार्च 2024 – रब्बी-2024 हंगामाच्या उत्पादनाची बाजारात आवक सुरु झाल्यामुळे एनसीसीएफ अर्थात भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना आणि नाफेड म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटनेने चालू वर्षात साठवणीच्या (बफर स्टॉक) गरजेसाठी थेट…

Read More

लोकशाही बळकटीकरणा मध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी

लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजा दयानिधी लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करावे सांगली,दि.२७ (जिमाका): लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृती वर भर देण्यात येत आहे.जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी येत्या ७ मे…

Read More
Back To Top