बीड मधील सरपंचाची हत्या हा राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारा प्रकार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बीड मधील सरपंचाची हत्या हा राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारा प्रकार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१- सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे.या हत्याकांड व खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करुन या प्रकरणाचा तपास जलद करावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट…

Read More
Back To Top