भारतीय राज्य घटनेतील मुल्यांना संवर्धित करण्यास नव्या कायद्यांवर सातत्याने चर्चा व सर्वसंमती व्हावी – उपसभापती नीलम गोर्हे
भारतीय राज्य घटनेतील मुल्यांना संवर्धित करण्यास नव्या कायद्यांवर सातत्याने चर्चा व सर्वसंमती व्हावी देश,राज्य,गावे व परिवारासह सर्वत्र संवाद तसेच लोकशाही मुल्ये अंगीकरणे गरजेचे लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या भुमीतील विधानसभेत विचार मांडणे जीवनातील ऐतिहासिक क्षण ८५ व्या पाटणा,बिहार येथील अखिल भारतीय पिठासन अधिकारी परिषदेत उपसभापती नीलम गोर्हे यांचे प्रतिपादन पाटणा बिहार,दि.२०:- पाटणा बिहार येथे लोकसभा अध्यक्ष…