
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शासन उभे – उपमुख्यमंत्री फडणवीस
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांना पाणी देण्याचे आश्वासन पूर्ण केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शासन उभे – उपमुख्यमंत्री फडणवीस एमआयडीसी ,रस्ते ,उपसा सिंचन योजना अधिक कामाचे भूमिपूजन होत असल्याने हा एक आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण – आमदार समाधान आवताडे सोलापूर ,दि. ०७/१०/२०२४ :- जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील…