आदर्श आचारसंहिता जाहीर

निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबतची अंमलात आणावयाची तत्वे :- निवडणूका घोषित झाल्यापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी काय करावे व काय करु नये याची आयोगाने सूची तयार केली आहे. यास सर्वाधिक व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी व…

Read More

आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन – टोल फ्री क्रमांक 18002331240 कार्यान्वित

आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन – टोल फ्री क्रमांक 18002331240  कार्यान्वित  पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज , दि.17:- विधानसभा  निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांना व मतदारांना निवडणूक व आचारसंहिता आदीबाबत माहिती मिळावी व तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी निवडणूक  नियंत्रण व समन्वय कक्ष, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे  तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. हे तक्रार निवारण केंद्र चोविस तास कार्यरत राहणार…

Read More
Back To Top