आज शेतकरी संवेदना दिवस

आज शेतकरी संवेदना दिवस (आत्महत्या दिवस,अन्नत्याग दिवस) सांगली/ ज्ञानप्रवाह न्यूज – १९ मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रा तील यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावातील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी त्यांच्या पत्नी मालती आणि चार मुलांसह आत्महत्या केली. ही घटना राज्यातील पहिली नोंदवलेली शेतकरी आत्महत्या मानली जाते.करपे कुटुंबाने थकीत वीज बिलामुळे वीज जोडणी खंडित केल्याने आणि त्यामुळे पिके वाळल्याने…

Read More
Back To Top