रिपाईचे कार्यकर्ते संतप्त, नेमकं काय घडलं ? मतदान केंद्रावर रामदास आठवलें सोबत भेदभाव?

मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत भेदभाव ? रिपाईचे कार्यकर्ते संतप्त, नेमकं काय घडलं ? मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/११/२०२४: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची धामधुम सुरु असताना मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भावना दुखावल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी बांद्रा येथील मतदान केंद्रात दुजाभाव झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. रामदास आठवले…

Read More
Back To Top