महायुती सरकार विकास कामावर लक्ष देण्याऐवजी बिनकामाचे मुद्दे उकरून काढून जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यावरून भटकवण्याचे काम करत आहेत : खा. प्रणिती शिंदे

कुणाल कामरा सारखी भाषा निवडणुकीत अनेक नेत्यांनी वापरली होती महायुती सरकार विकासकामावर लक्ष देण्याऐवजी बिनकामाचे मुद्दे उकरून काढून जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यावरून भटकवण्याचे काम करत आहेत : खा.प्रणिती शिंदे नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 मार्च 2025- नवी दिल्ली संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य…

Read More

त्यांनी उभारलेल्या संस्थांना काही कमी पडू देणार नाही – मंत्री दत्तात्रय भरणे

वसंतदादा काळे व कुटुंबीयांचे योगदान पंढरपूर तालुक्यासाठी अनमोल त्यांनी उभारलेल्या संस्थांना काही कमी पडू देणार नाही -मंत्री दत्तात्रय भरणे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्याच्या विकासामध्ये वसंतदादा काळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेले योगदान अनमोल असून वसंतदादांनी उभारलेल्या व कल्याण राव काळे पुढं घेऊन जात असलेल्या शिक्षण संस्थांना काही कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर हल्लाबोल नेमकं काय म्हणाल्या ?

कर नाही त्याला डर कशाला,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर थेट हल्लाबोल पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/१२/२०२४ – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला असून महायुतीने या निवडणुकीत बहुमत मिळवलेलं आहे. काल भाजपच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली. त्याचवेळी आज ५ डिसेंबर २०२४ रोजी आझाद मैदानात संध्याकाळी ५:३० वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन…

Read More

गोंदिया जिल्ह्यात शिवशाही एसटी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गोंदिया जिल्ह्यात शिवशाही एसटी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई,दि.29 : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी जवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात…

Read More

दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश

दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत यासंदर्भात आरोग्य व आदिवासी विभागाने खेड्या- पाड्यात आढावा घ्यावा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ नोव्हेंबर २०२४ : पालघर जिल्ह्यातील डहाणूत गर्भातील बाळासह महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी २७ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली.पिंकी डोंगरकर राहणार सारणी तालुका डहाणू असे या…

Read More

पुणे शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे गणरायाला साकडं, एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करा अशी केली प्रार्थना

पुणे शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे गणरायाला साकडं, एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करा अशी केली प्रार्थना पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र राज्याची लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी गणरायाला महिला आघाडी तर्फे साकडे घालण्यात आलं आहे. शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांच्या संकल्पनेनुसार पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ…

Read More

लाडक्या बहिणींच्या शक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लाडक्या बहिणीच्या शक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – महाराष्ट्रात महायुती चा महाविजय झाला आहे. राज्यात लाडक्या बहिणींची शक्ती,सर्व समाज घटकांचा कौल महायुतीला मिळाला. त्या सोबत दलित बौद्ध आंबेडकरी जनतेने महायुतीला भरघोस मतदान केल्यामुळे महायुती चा ऐतिहासिक विजय झाला आहे. नरेंद्र मोदींनी केलेला देशाचा विकास; त्यामुळे…

Read More

महायुतीसाठी हे 5 मुद्दे ठरले गेम चेंजर ! मविआच्या पराभवावर शिवसेनानेत्या डॉ.नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

महायुतीच्या विजयानंतर शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे बुके देऊन केले अभिनंदन… महायुतीसाठी ‘हे’ 5 मुद्दे ठरले गेम चेंजर ! मविआच्या पराभवावर शिवसेनानेत्या डॉ.नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या? मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर…

Read More

नारायण राणे यांनीच कोकणाला विकासाची दृष्टी दिली : डॉ नीलम गोऱ्हे

नारायण राणेंनीच कोकणाला विकासाची दृष्टी दिली : डॉ नीलम गोऱ्हे धनुष्यबाण चिन्हावर लढणाऱ्या निलेश राणेंना निवडून द्या – डॉ.गोऱ्हे यांचे आवाहन सिंधुदुर्ग /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ नोव्हेंबर २०२४ : कोकणाला विकासाची दृष्टी देण्याचे काम माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केले आहे. याच राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे धनुष्यबाण या…

Read More
Back To Top