किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड व वरळी-वांद्रे सागरी सेतू यांना जोडणार्‍या उत्तर वाहिनी पुलाचे लोकार्पण किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड व वरळी-वांद्रे सागरी…

Read More
Back To Top