नवीन शैक्षणिक धोरणातून महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

नवीन शैक्षणिक धोरणातून महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई,दि.मार्च 25, 2025:- विद्यार्थी केंद्रबिंदू आणि शिक्षक हा मानबिंदू मानून शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्या साठी शिक्षण विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला जात असून नवीन…

Read More

महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ

महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ कोल्हापूर शहरानंतर पन्हाळा, वारणा, कागल व इचलकरंजी येथे जाणार अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरीकांनी महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Read More

नवीन वर्ष राज्याला सर्वांगीण विकासाच्या, प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल- उपमुख्यमंत्री अजित पवार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणारं नवीन वर्ष राज्याला सर्वांगीण विकासाच्या,प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल- उपमुख्यमंत्री अजित पवार  मुंबई,दि.३१:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२५ नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर…

Read More

शासकिय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळालेल्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्तता करा परभणी/जिमाका,दि.17 : शासकिय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली आहे. अशा अर्जातील त्रुटींची पूर्तता 31 डिसेंबरपर्यंत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनुसूचित…

Read More

महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन कोल्हापूर/ जिमाका,दि.१३/१२/२०२४ : माहे डिसेंबरचा महिला लोकशाही दिन सोमवार दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस.वाईंगडे यांनी दिली आली आहे. महिला लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करुन…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेविषयी मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाचा मांडला मुद्दा,उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली तत्काळ दखल

विधानपरिषदेत सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेविषयी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा,उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली तत्काळ दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सीमावासियांच्या प्रश्नांची गंभीरतेने दखल मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/१२/२०२४ : विधिमंडळाच्या तीन दिवसीय अधिवशेनाचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानपरिषदेची विशेष बैठक झाली. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बेळगाव कारवार…

Read More

रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी स्वबळावर आमदार निवडून आणावे लागतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी स्वबळावर आमदार निवडून आणावे लागतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुणे / मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26 – रिपब्लिकन पक्षाला पुढे जायचे असेल तर स्वतःच्या बळावर काही लोक निवडून आणावे लागतील.आपण महायुतीचे घटक पक्ष आहोत पण मागायचे किती दिवस ? स्वबळावर आमदार निवडून आणल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष बळकट होऊ शकत नाही. त्यामुळे पक्ष…

Read More

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय मुंबई,दि.२२/०७/२०२४ :- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय आज येथे घेण्यात आला. या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले….

Read More

शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन राज्य शासन काम करत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन, संवर्धनाकरिता विशेष निधीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा,दि.१९: शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकले व हिंदवी स्वराज्याची स्थापना…

Read More

शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण ही योजना गावोगावी राबविणार : समाधान काळे

शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण ही योजना गावोगावी राबविणार : समाधान काळे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.०१/०७/२०२४ : नुकतेच राज्य शासनाचेवतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण ही जाहीर केलेली योजना गावोगावी राबवून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुका पातळीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा गर्जना यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे…

Read More
Back To Top