मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन मंदिर सरकारीकरण,मंदिरांच्या भूमी बळकावणे,वक्फ बोर्डचे अतिक्रमण, वस्रसंहिता आदी विषयांवर होणार चर्चा विरार/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०३/२०२५ – आपल्या राजे-महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले.आज मात्र भारताने सेक्युलरवादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे केवळ मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या…

Read More

अल्पावधीतच मूर्तीवर रासायनिक लेपन करावे लागल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करा- मंदिर महासंघ

अल्पावधीतच मूर्तीवर रासायनिक लेपन करावे लागल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा-मंदिर महासंघ श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेल्या रासायनिक लेपनास मंदिर महासंघ,वारकरी यांचा तीव्र विरोध- सुनील घनवट राष्ट्रीय संघटक मंदिर महासंघ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12/03/2025- महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती…

Read More

हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गातील महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू –मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे माणगाव कुडाळ/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०८/०२/२०२५ – भारत हे हिंदु राष्ट्र आहे; कारण या राष्ट्रात ९० टक्के हिंदू समाज आहे. राज्य आणि केंद्र सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी आहे.यापुढील प्रवासही मंदिरे व…

Read More

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ

शिर्डी येथील महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि :०२/०१/२०२५- मंदिरांवरील तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला मंदिर तेथे सामूहिक आरती करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.त्या अनुषंगाने…

Read More

सद्यस्थितीत हिंदू केवळ तीर्थक्षेत्राला जातात; परंतु त्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य नष्ट होत असेल,तर त्याकडे दुर्लक्ष करतात

७५० हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेला प्रारंभ अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाही; तर हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा – पू.रामगिरी महाराज, नगर शिर्डी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि:२४/१२/२०२४- प्रतिकृल परिस्थितीत संतांनी मंदिरांची संस्कृती टिकवून ठेवली. सद्यस्थितीत हिंदू केवळ तीर्थक्षेत्राला जातात; परंतु त्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य नष्ट होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष…

Read More
Back To Top