टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी आतापासूनच तयारीला लागा-आ.समाधान आवताडे

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागा- आ.समाधान आवताडे यांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज-मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालवून येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांचे व जनावराचे पाण्यावाचून हाल होता कामा नये याची जबाबदारी अधिकारीवर्गाची असून प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे करावे. ज्या ठिकाणी अडचण येत असेल त्या…

Read More

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन अभिजीत पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

निवडणूक होताच अभिजीत पाटलांनी लावला कामाचा सपाटा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली शेतकऱ्यांसाठी ही मागणी चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती मागणी, दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिल्या सूचना पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.21/04/2024- लोकसभा निवडणुकीत भाजपला विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी साथ दिली होती. त्यामुळे या सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी आणि विठ्ठलच्या…

Read More

सौंदणे येथे मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला सुरू

सौंदणे येथे मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला सुरू सौंदणे ता.मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज: सौंदणे तालुका मोहोळ येथे मागेल त्याला पाणी हा उपक्रम तरुणांनी विनामुल्य सुरू केला आहे. मागील दोन वर्षात कमी झालेले पर्जन्यमान यामुळे जिल्ह्याची वर्धनी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नव्हते.त्यातच चालू वर्षी विहीर कुपनलिका या अपुऱ्या पावसामुळे कोरड्या पडल्या…

Read More

सोलापूर शहरासाठी उजनीतून 10 मे ला पाणी सोडण्यात येणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

उजनीतून 10 मे ला सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर,दि 05/05/2024 :- सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दि.10 मे 2024 रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचे मागणी पत्र देण्यात आलेले आहे. दिनांक…

Read More

टेंभुचे पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू – आ.समाधान आवताडे

टेंभुचे पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू – आमदार समाधान आवताडे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच टेंभू योजनेच्या पाण्याची पाळी आमदार आवताडे यांनी मिळवून देऊन माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृष्णामाईच्या पाण्याची ऐतिहासिक भेट घडवली होती. सध्याही सदर योजनेतून पाणी पाळी सोडण्यात आली असून…

Read More
Back To Top