
जम्मु काश्मिरमध्ये दहशत वादाचा खात्मा करणारे भाजप सरकार बहुमताने निवडुन येईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
जम्मु काश्मिर मध्ये दहशतवादाचा खात्मा करणारे भाजपचेच सरकार बहुमताने निवडुन येईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जम्मु काश्मिरमध्ये रिपब्लिकन पक्षाचे निवडुन येणारे आमदार हे भाजपलाच पाठिंबा देणार श्रीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.26 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मु काश्मिरमधील कलम 370 हटवुन येथे मोठी क्रांती केली आहे.कलम 370 हटल्यामुळे जम्मु काश्मिरमध्ये विकास होत आहे.उद्योग…