लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम करणारेच धोक्यात येतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लोकशाहीला कोणताही धोका नाही लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम करणारेच धोक्यात येतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – एक व्यक्ती एक मत ; एक मूल्य या समतेचा तत्वाचा पुरस्कार करणारी भारतीय लोकशाही जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे भारतीय लोकशाहीला कोणताही धोका नाही.जे लोक लोकशाहीला धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतील तेच…

Read More

या षडयंत्राच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे : आमदार प्रणिती शिंदे

या षडयंत्राच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे : आमदार प्रणिती शिंदे संविधानाच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही : आमदार प्रणिती शिंदे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,१४/०४/२०२४- काही विचारसरणीचे लोक आणि पक्ष आज संविधान बदलण्याचे भाष्य करत आहेत.मात्र संविधानाच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही.त्यामुळे डॉ.बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर आपल्या देशात संविधान बदलण्याचे जे षडयंत्र…

Read More
Back To Top