दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्या साठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल :- अभिजीत पाटील

दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल :- अभिजीत पाटील. हुलजंती तसेच मंगळवेढा शहरात इफ्तार पार्टी आयोजन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्याच्या वाटणीला आलेला दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅंवा अल्ला कबूल करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते तथा श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे…

Read More

महाविकास आघाडीच्या सोलापूर व माढा मतदार संघातील उमेदवारांना निवडून आणण्यास शिव सैनिकांनी काम करावे – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मातोश्री मुंबई येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा समन्वयकांची बैठक संपन्न मा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जिल्हाप्रमुख संभाजी शिंदेंच्या हस्ते सन्मान पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६- मुंबई येथील मातोश्री बंगल्यावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

जगात मोफत कुणी काहीच कुणासाठी करत नसत त्यामागे काहीतरी छुपा हेतू असतोच हे विसरू नका – सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी,डॉ.धनंजय देशपांडे

एक सूचना सावधगिरीची-ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ज्ञानप्रवाह न्यूज – सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी म्हणाले की,मी आजवरच्या अनुभवातून सांगतो तुम्हाला गोड गोड बोलून आणि तुम्ही किती छान दिसता असं सांगत एआय च्या मदतीने अफाट सुंदर तुम्हाला तुमचा फोटो पाहायला मिळतोय आणि तुम्हीही तो कौतुकाने सोशल मीडिया वर टाकताय.पण असं ते लोक तुमच्यासाठी इतकी का मेहनत घेतायत ? का…

Read More

यावेळी भाजपच्या फसवणुकीला बळी पडू नका,महाविकास आघाडीला मतदान करा – प्रणिती शिंदे

सत्तेसाठी भाजपची लोकं रेटून खोटं बोलतात- प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे म्हणाल्या, २०१४ ते २०१९ या काळात भाजपने काहीच काम केले नाही.तरी २०१९ ला ते आपल्याला मते मागायला आले. त्यावेळी देखील आपण विश्वासाने त्यांना निवडून दिले. मात्र त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही यांनी फसव्या आश्वासना शिवाय काहीच…

Read More

विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ या आमदार राम सातपुते यांच्या उपक्रमाला सोलापूरकरांचा मोठा प्रतिसाद

आमदार राम सातपुते यांनी केलेल्या विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ ला सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद नागरिकांनी दिली अबकी बार ४०० पार ची घोषणा सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशभरात झालेल्या विकासावर चर्चा करीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी विकास की बात मॉर्निंग वॉक…

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी सकारात्मक भुमिका दर्शविली असून लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल – मा.आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात अपुर्या पावसामुळे आणि कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची पाणी टंचाई पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – अपुर्या पावसामुळे आणि कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील शेतकरी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत.उजनी धरणातून पाणी सोडले असले तरी नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठा फक्त दोन तास केल्यामुळे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत आहे त्यासाठी विधानपरिषदेचे…

Read More

केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी उपकरणांच्या iOS परिसंस्थेसाठी केले myCGHS ॲपचे अनावरण

उपकरणांच्या iOS परिसंस्थेसाठी myCGHS ॲपचे अनावरण केंद्रीय आरोग्य मंत्रालय सचिव अपूर्व चंद्रा यांनी केले उपकरणांच्या iOS परिसंस्थेसाठी myCGHS ॲपचे अनावरण नवी दिल्‍ली/PIB Mumbai,3 एप्रिल 2024-आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज उपकरणांच्या iOS परिसंस्थेसाठी myCGHS ॲपचे अनावरण केले. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांच्या आरोग्य विषयक इलेक्ट्रॉनिक नोंदी, माहिती आणि स्रोत याबद्दलची माहिती…

Read More

भाविकांना,शहरवासियांना वारी कालावधी व वारीनंतर त्रास होणार याची दक्षता घ्या – प्रांताधिकारी सचिन इथापे

भाविकांना उन्हाचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात- प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर दि.04:- चैत्री शुध्द एकादशी 19 एप्रिल रोजी असून या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.यात्रेसाठी येणा-या भाविकांना उष्णतेचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच मुबलक पिण्याच्या पाण्याची…

Read More

बालविवाहाची समस्या थांबवण्यास सर्वसमावेशक कायदा व्यवस्था,प्रबळ इच्छाशक्ती,लोकसहभागाची विशेष गरज आहे – न्यायाधीश श्रीमती एस.ए. साळुंखे

बालविवाह रोखण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण – न्यायाधीश श्रीमती एस.ए.साळुंखे पंढरपूर दि. 04:- बालविवाहाची समस्या थांबवण्यासाठी सर्वसमावेशक कायदा व्यवस्था आणि प्रबळ इच्छाशक्ती तसेच लोकसहभागाची विशेष गरज आहे. जर बालविवाह झाला तर बालविवाहासाठी दोषी ठरलेल्या सर्व व्यक्तींना दंड, किंवा शिक्षा होऊ शकतात. या कायद्यात मुलांसाठी विवाहाचे किमान वय 21 वर्षे आणि मुलींचे 18 वर्षे निश्चित करण्यात…

Read More

नदीकाठच्या गावांना एक दिवसाआड तरी आठ तास वीज द्या – आमदार आवताडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

नदीकाठच्या गावांना एक दिवसाआड तरी आठ तास वीज द्या-आमदार आवताडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी  मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज – भीमा नदीमध्ये सध्या पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे मात्र त्या नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तास केला असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही अनेक शेतकऱ्यांच्या पाच ते दहा किलोमीटर अंतर पाईपलाईन आहेत दोन तासांमध्ये…

Read More
Back To Top