कोरोनानंतर संवादाची मोठी गरज होती आणि दक्षिण पुण्यातील ही गरज ऐश्वर्य कट्ट्याने पूर्ण केली – डॉ. नीलमताई गोऱ्हें

त्या आल्या… त्यांनी पाहिले… त्यांनी जिंकले ऐश्वर्या कट्ट्यावर डॉ. नीलमताई गोऱ्हेंनी जिंकली सर्वांची मने पुणे /डॉ.अंकिता शहा- साहित्याचा समृद्ध वारसा, प्रगल्भ वैचारिकता, सामाजिक प्रश्नांची अचूक जाण, प्रदीर्घ आणि यशस्वी राजकीय कारकीर्द तसेच महिलांच्या प्रश्नांवर तळमळीने काम करणारे कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे. त्यांची ऐश्वर्य कट्ट्यावर झालेली उपस्थिती सर्वांसाठी समृद्ध करणारी ठरली.पुणे आणि…

Read More
Back To Top