भाजपचे सरकार केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी-कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा भाजप वर हल्लाबोल

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार भाजपचे सरकार केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा भाजपवर हल्लाबोल सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/११/२०२४: महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली. शेतकरी गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्या उलट भाजपचे सरकार हे फक्त अदानी, अंबानी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठीच आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. तेव्हा…

Read More

ब्राह्मणांना शाप देण्याचा अधिकार आहे हे आम्ही पोथी पुराणांमध्ये वाचले मात्र देवेंद्र फडणवीस यांचा शाप आम्हाला लागणार – नाना पटोले

महाराष्ट्रात भाजपला पराभव दिसू लागल्याने मोदी,शाह यांच्या सभा वाढवल्या -नाना पटोले सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.02/05/2024- भाजपला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सभा वाढवल्या आहेत, असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पटोले आज सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यावेळी ते बोलत होते.सोलापुरातून प्रणिती शिंदे निवडून…

Read More
Back To Top