कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रालय सुरक्षेचा आढावा मुंबई,दि.2 : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात.त्यामुळे मंत्रालया मध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असते.परिणामी मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो.मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा पण…

Read More
Back To Top