कोदवली धरणाच्या अपुऱ्या असणाऱ्या कामासाठी शासनाने निधी मंजूर करत विषय मार्गी लावला- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

कोदवली धरणाच्या अपुऱ्या असणाऱ्या कामासाठी शासनाने निधी मंजूर करत विषय मार्गी लावला- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नागपूर ,दि.२०/१२/२०२४ : कोदवली गाव जिल्हा रत्नागिरी येथील राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या कामाला शासनाने यापूर्वी मंजुरी दिली होती. त्यावेळी शासनाने १० कोटी रुपये या जलसंधारण प्रकल्पासाठी मंजूर केले होते. तथापि हा प्रकल्प ७० टक्के पूर्ण झाला.त्यामुळे या प्रकल्पाला सुधारित…

Read More
Back To Top