अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा,उद्योगांना प्रक्रिया केलेलेच पाणी द्या,वन आणि इतर परवानग्यांना गती द्या- देवेंद्र फडणवीस
एमएमआर क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा,उद्योगांना प्रक्रिया केलेलेच पाणी द्या,वन आणि इतर परवानग्यांना गती द्या- देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश मुंबई,दि.२७ : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी या क्षेत्रातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत.महसूल व वन विभागाने यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया टाईमलाईन…