
अजून किती दिवस पंढरपूरच्या जनतेने चंद्रभागेचं दूषित पाणी प्यायचं-आमदार अभिजीत पाटील
अजून किती दिवस पंढरपूरच्या जनतेने चंद्रभागेचं दूषित पाणी प्यायचं-आमदार अभिजीत पाटील नमामी चंद्रभागा या महत्वकांक्षी योजनेसंदर्भात आमदार अभिजीत पाटील विधानसभेत आक्रमक नमामी चंद्रभागा फक्त कागदावरच का ? अस्वच्छ आणि घाण पाण्यामुळे आरोग्य धोक्यात मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – देशातील नद्यांचे प्रदूषण रोखण्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नद्या शुध्दीकरणाचे काम हाती घेतले. त्याअंतर्गत नमामि…